देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांचे याचिकेवर मौन !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयामध्ये देशातील ५ कोटी घुसखोरांना देशातून हाकलण्याची विचारणा करणारी याचिका वर्ष २०१७ पासून प्रलंबित आहे. या याचिकेवर न्यायायलयाने केंद्रीय गृहमंत्रालय आणि देशातील सर्व राज्यांचे मुख्य सचिव यांना नोटीस बजावून उत्तर मागितले होते, परंतु अद्याप त्यावर उत्तर देण्यात आलेले नाही. हे कठोर असले, तरी हे १०० टक्के सत्य आहे, असे ट्वीट अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांनी करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
दिल्ली : जहांगीरपुरी के बाद एक बार फिर चर्चा में अवैध घुसपैठ
मामले में लंबित है अधिवक्ता अश्वनी उपाध्याय की याचिका, केंद्र और राज्य सरकार आज तक पेश नहीं कर पाई जवाब, 2017 में अवैध घुसपैठ को लेकर सुप्रीम कोर्ट में दायर की गई थी याचिका…#SupremeCourt #JahagirpuriViolence #Delhi pic.twitter.com/RBVJ2Fsesm
— First India News (@1stIndiaNews) April 21, 2022
संपादकीय भूमिका
|
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi