शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका

मुंबई – भाजप त्यांचे काम ‘नवहिंदुत्ववादी एम्.आय.एम्.’ आणि ‘नवहिंदु ओवैसी’ यांच्या माध्यमातून करून घेत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. ‘महाराष्ट्रामध्ये भोंगेवाटप करून मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांनी यासाठी कंत्राट दिले आहे. मग खरे ओवैसी (असदुद्दीन ओवैसी) या प्रकरणामध्ये पडतील आणि याचे रूपांतर दंगलींमध्ये होईल’, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे.
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !