शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका

मुंबई – भाजप त्यांचे काम ‘नवहिंदुत्ववादी एम्.आय.एम्.’ आणि ‘नवहिंदु ओवैसी’ यांच्या माध्यमातून करून घेत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. ‘महाराष्ट्रामध्ये भोंगेवाटप करून मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांनी यासाठी कंत्राट दिले आहे. मग खरे ओवैसी (असदुद्दीन ओवैसी) या प्रकरणामध्ये पडतील आणि याचे रूपांतर दंगलींमध्ये होईल’, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे.
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ