गेली अनेक वर्षे अशा प्रकारचा आरोप करून पाक आणि श्रीलंका भारतीय मासेमार्यांना अटक करून त्यांच्या नौका जप्त करत असतो. यावर उपाय म्हणून मासेमार्यांना ‘भारताची सीमा कुठपर्यंत आहे ?’, हे लक्षात येईल, यासाठी भारत सरकार प्रयत्न का करत नाही ?

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने त्याच्या सागरी सीमेमध्ये घुसखोरी करून मासेमारी केल्याच्या आरोपावरून भारताच्या ३६ मासेमार्यांना अटक करून त्यांच्या ९ नौका जप्त केल्या.
PMSA seized Indian boats and arrested 36 Indian fishermen https://t.co/0IcIkUnXNr
— Sahu News (@TheSahuNews) February 10, 2022
मासेमार आणि नौका यांना कराचीमध्ये नेण्यात आले आहे.
अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडणार्यांना लागणार ‘मकोका’ !
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !