|
|

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडची राजधानी रायपूर शहरामध्ये मुसलमान संघटना ‘दावत-ए-इस्लामी’ला सरकारकडून २५ एकर भूमी विनामूल्य देण्यात येणार होती. याला भाजपकडून विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने भूमी देण्याचा निर्णय रहित केल्याचे घोषित केले आहे.
भाजपचे नेते आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी आरोप केला की, ही संघटना पाकच्या कराचीमधील आहे. या संघटनेने शहरातील बोरियाखुर्द भागातील भूमीवर सामुदायिक भवन बांधण्यासाठी सरकारकडे अर्ज करून भूमी मागितली होती. त्यानंतर २१ जानेवारी २०२१ मध्ये ती या संघटनेला देण्यात आली.
अग्रवाल यांनी आरोप केला की, दावत-ए-इस्लामी संघटनेला परदेशातून अर्थपुरवठा होत असून ती आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. धर्मांतराच्या प्रकरणातही तिचे नाव आलेले आहे. सरकारकडे भूमी मागण्याचे अनेक अर्ज प्रलंबित असतांना या संस्थेला एका वर्षात भूमी देण्याची प्रक्रिया कशी पूर्ण करण्यात आली ? राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसलमान संघटनांना भूमी देण्यात आली आहे.
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !