
नवी देहली – काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने त्याच्या काळात ‘भगव्या आंतकवादा’च्या नावाखाली मला अडकवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले. यासाठी ४०० कोटी रुपये व्यय करण्यात ओल. पूर्ण यंत्रणा कामाला लावली गेली; मात्र आरोपींच्या सूचीमध्ये माझे नाव घालण्यात त्यांना यश आले नाही. माझे नाव साक्षीदारांच्या सूचीमध्येही समाविष्ट करण्यात आले नव्हते; मात्र या प्रकरणात मी सहभागी असल्याचा मोठा गवगवा करण्यात आला होता. अंततः जनतेनेच या आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला आणि भाजपला मोठा पाठिंबा दर्शवला, असे विधान रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केले.
मला अडकवण्यासाठी यूपीए सरकारने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती, असा दावा इंद्रेश कुमार यांनी केला आहे. #RSS #IndreshKumar https://t.co/YVQeGsTKiQ
— Lokmat (@lokmat) December 12, 2021
इंद्रेश कुमार यांनी यापूर्वी जम्मू-काश्मीरविषयी बोलतांना म्हटले होते की, पाकिस्तान जर म्हणत असेल की, काश्मीरविना तो अपूर्ण आहे, तर मग ‘लाहोर आणि कराची यांच्याविना भारतही अपूर्ण आहे’, असे आता म्हणायला हवे.
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi