ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या ६ सहस्र ६५२ वर्ग किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केले आहे. हे क्षेत्रफळ जवळपास २ गोवा राज्ये बसतील एवढे आहे.