अशा धर्मांध देशद्रोह्यांना आता फाशीचीच शिक्षा हवी !

फलक प्रसिद्धीकरता

१५ ऑगस्टच्या दिवशी इंदूर (मध्यप्रदेश) आणि उज्जैन येथे मोहर्रमच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. उज्जैन प्रकरणामध्ये ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आहेत, ते ११ जण अजूनही मोकाट आहेत.