
भारतियत्वाचे हे शिक्षण केवळ भारतात नव्हे, तर संपूर्ण विश्वात द्यायला हवे. आपल्याला वैश्विक शिक्षण देण्यासाठी शिक्षणपद्धत सिद्ध केली पाहिजे. सध्या संपूर्ण शिक्षणपद्धतीच परिवर्तनाच्या टप्प्यावर आलेली आहे. शिक्षण हे जीवनभराचे शिक्षण असते. शिक्षणातून समग्र जीवनाचा विचार कसा केला जाऊ शकतो ? हे सांगितले पाहिजे. – श्री. दिलीप केळकर, अखिल भारतीय संयोजक, भारतीय शिक्षण मंच.
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !