निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘आजच्या जगातील धर्म’, हे निर्जीव विडंबनाच्या रूपाचे बनले आहेत. जगाला आज जर कशाची आवश्यकता असेल, तर ती चारित्र्याचीच आहे. निःस्वार्थी प्रेमाने ज्यांचे जीवन प्रज्वलित झाले आहे, अशा लोकांची आज जगाला आवश्यकता आहे. असे प्रेम ज्याच्या हृदयात असेल, त्याचा प्रत्येक शब्द वज्राप्रमाणे बलशाली होईल.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)