सांगलीत ‘जय श्रीराम’, ‘भगवान परशुराम यांचा विजय असो’, अशा जयघोषात परशुराम जयंतीची मिरवणूक पार पडली !

सांगलीत ‘जय श्रीराम, भगवान परशुराम यांचा विजय असो’, अशा जयघोषात पारंपरिक वेशभूषेत परशुराम जयंतीची मिरवणूक पार पडली.

sant dnyaneshwar

आळंदीत ३ मेपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवा’निमित्त आळंदी देवस्थानाच्या वतीने ३ मेपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने परशुराम जयंतीच्या निमित्ताने पालखी मिरवणूक !

काश्मीर येथे आतंकवाद्यांनी आक्रमण केल्याने २७ निरपराध लोकांना प्राण गमवावे लागले, याचा निषेध सोहळ्यात करण्यात आला.

मुंबईत माध्यमे, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

‘कलेपासून कोडपर्यंत’ या संकल्पनेखाली भारत सांस्कृतिक आणि तांत्रिक वारशाचे प्रतिनिधित्व करेल

जिल्हाधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे खासदार संजय जाधव यांचा थेट आरोप

जिल्हाधिकारीच त्यांच्या खासगी सचिवांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करतात, खासदार संजय जाधव यांचा आरोप

शिक्षकाला खंडणी मागणार्‍या चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

वसूर येथील शिक्षकाला धमकी देऊन खंडणीची मागणी, ३ अपत्य असल्याने तुमच्या विरोधात तक्रार करून नोकरी घालवू, अशी धमकी देऊन गुन्हा नोंद, त्या संदर्भात ५० सहस्र रुपयांची खंडणी घेतांना एका महिलेला रंगेहात पकडण्यात आले

माणगाव (जिल्हा रायगड) येथील आदिवासी दुष्काळाने होरपळले !

माणगाव (जिल्हा रायगड) येथे कोरड्या नदीत खड्डा करुन पाणी मिळवण्यासाठी आदिवासींची केविलवाणी धडपड

आळंद येथे विविध शासकीय कार्यालयांत ‘बायोमेट्रिक यंत्रणा’ नाही !

जिल्ह्यातील आळंदसह परिसरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयांत ‘बायोमेट्रिक यंत्र’ नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी कधीही येतात अन् कधीही जातात. याचा फटका कामासाठी येणार्‍या नागरिकांना बसत आहे

भारतमातेचे पांग फेडणारा हिंदुस्थान शिवछत्रपतीच्या स्फूर्ती प्रेरणेतून घडवल्याविना रहाणार नाही ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘देशाची आजची परिस्थिती आणि १ सहस्र वर्षांपासूनची परिस्थिती ही कायमच भयावह स्थिती आहे. खचत, पिचत आणि नासत चाललेल्या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे.”

सरकारने राज्यात केवळ १० टक्के बालविवाह रोखले !

महाराष्ट्रात प्रत्येक वाईट गोष्टी रोखण्यासाठी कायदा आहे. त्यांची प्रामाणिकपणे कडक कार्यवाही झाली पाहिजे, तरच अनिष्ट गोष्टींना पायबंद बसेल. यासाठी सरकारी यंत्रणेची इच्छाशक्तीही हवी.