आतंकवादी आणि पाकिस्तान यांना धडा शिकवा !

उरी, पठाणकोट आणि पुलवामा यांसारख्या आतंकवादी आक्रमणांना कठोर उत्तर दिल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे थांबलेली नाहीत, हे नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणानंतर स्पष्ट झालेले आहे.

मोगलांवर ८ प्रकरणे, तर हिंदु साम्राज्यांवर केवळ १ प्रकरण

प्रसिद्ध अभिनेते आर्. माधवन् यांनी इतिहासाच्या अभ्यासक्रमावर उपस्थित केले प्रश्न

वृंदावनमधील बांके बिहारी मंदिराने मुसलमान दुकानदारांसमवेत व्यवसाय करणे थांबवावे ! – हिंदु संघटनांची मागणी

‘काशी विद्वत परिषदे’चे सदस्य नागेंद्र महाराज यांनी हिंदु दुकानदारांना ‘मुसलमान समुदायासमवेत व्यवसाय करू नका आणि त्या समुदायातील लोकांना नोकर्‍या देऊ नका’ असे आवाहन केले आहे.

अलीगड मुस्लिम विद्यापिठाने बळकावलेली १२६ कोटी रुपये किमतीची सरकारी भूमी महापालिकेने केली मुक्त !

अलीगड जिल्ह्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांनी अलीगड मुस्लिम विद्यापिठाने (ए.एम्.यू.ने) अवैधरित्या बळकावलेली १२६ कोटी रुपये किमतीची भूमी मुक्त केली आहे.

देशविरोधी आणि धर्मविरोधी पोस्ट करणे गंभीर गुन्हा ! – न्यायालय

‘देशाला हादरवून टाकणार्‍या पहलगाम येथील आतंकवादी घटनेनंतर क्रूर आतंकवाद्यांची तुलना ‘जय श्रीराम’च्या घोषणेशी करणे हा गंभीर गुन्हा आहे.

Bilawal Bhutto Zardari : पाकिस्तानचा इतिहास आतंकवादाशी जोडलेला !

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाने सांगितले की, पहलगाम येथील आक्रमणानंतर भारतीय प्रणालींवर १० लाख सायबर आक्रमणे झाली आहेत. भारतीय संकेतस्थळांना लक्ष्य करण्यात आले.

प्रत्येक आतंकवादी हा मुसलमानच का असतो ? – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

आतंकवादाला कोणताही धर्म नसतो, असे म्हटले जाते. तेव्हा प्रत्येक आतंकवादी घटनेमध्ये मुसलमान लोकच का आढळून येतात ?, तसेच ‘आतंकवादी कृत्य करणारे मुसलमान असू शकत नाहीत

Taslima Nasreen : महंमद युनूस यांना देण्यात आलेला नोबेल पुरस्कार काढून घ्या !

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांची नोबेल समितीकडे पत्र लिहून मागणी

ISI Spy Arrested : भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाकला पुरवणार्‍या पठाण खान याला अटक

अशा देशद्रोह्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

Love Jihad: Girl Beheaded : उत्तराखंडमध्ये मुसलमान तरुणाकडून हिंदु प्रेयसीची गळा चिरून हत्या !

अल्पसंख्य म्हणवणारे मुसलमान बहुसंख्य हिंदूंचा पद्धतशीरपणे अंत करत आहेत आणि कुठलेही सरकार हे प्रकार रोखू शकत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !