आतंकवादी आणि पाकिस्तान यांना धडा शिकवा !
उरी, पठाणकोट आणि पुलवामा यांसारख्या आतंकवादी आक्रमणांना कठोर उत्तर दिल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे थांबलेली नाहीत, हे नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणानंतर स्पष्ट झालेले आहे.
उरी, पठाणकोट आणि पुलवामा यांसारख्या आतंकवादी आक्रमणांना कठोर उत्तर दिल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे थांबलेली नाहीत, हे नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणानंतर स्पष्ट झालेले आहे.
प्रसिद्ध अभिनेते आर्. माधवन् यांनी इतिहासाच्या अभ्यासक्रमावर उपस्थित केले प्रश्न
‘काशी विद्वत परिषदे’चे सदस्य नागेंद्र महाराज यांनी हिंदु दुकानदारांना ‘मुसलमान समुदायासमवेत व्यवसाय करू नका आणि त्या समुदायातील लोकांना नोकर्या देऊ नका’ असे आवाहन केले आहे.
अलीगड जिल्ह्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांनी अलीगड मुस्लिम विद्यापिठाने (ए.एम्.यू.ने) अवैधरित्या बळकावलेली १२६ कोटी रुपये किमतीची भूमी मुक्त केली आहे.
‘देशाला हादरवून टाकणार्या पहलगाम येथील आतंकवादी घटनेनंतर क्रूर आतंकवाद्यांची तुलना ‘जय श्रीराम’च्या घोषणेशी करणे हा गंभीर गुन्हा आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाने सांगितले की, पहलगाम येथील आक्रमणानंतर भारतीय प्रणालींवर १० लाख सायबर आक्रमणे झाली आहेत. भारतीय संकेतस्थळांना लक्ष्य करण्यात आले.
आतंकवादाला कोणताही धर्म नसतो, असे म्हटले जाते. तेव्हा प्रत्येक आतंकवादी घटनेमध्ये मुसलमान लोकच का आढळून येतात ?, तसेच ‘आतंकवादी कृत्य करणारे मुसलमान असू शकत नाहीत
बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांची नोबेल समितीकडे पत्र लिहून मागणी
अशा देशद्रोह्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
अल्पसंख्य म्हणवणारे मुसलमान बहुसंख्य हिंदूंचा पद्धतशीरपणे अंत करत आहेत आणि कुठलेही सरकार हे प्रकार रोखू शकत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !