श्री महालक्ष्मीदेवी मंदिर येथे महाआरतीद्वारे भारताच्या सैनिकांना शक्ती मिळण्यासाठी साकडे !

भारताच्या सैनिकांना बळ मिळावे, देशरक्षणासाठी शक्ती मिळावी, तसेच भारतावर वाईट दृष्टीने पहाणार्‍या पाकिस्तानचा सर्वनाश व्हावा, यासाठी श्री महालक्ष्मीदेवीला सामूहिक आरतीद्वारे साकडे घालण्यात आले.

हिंदु धर्मात गाय आणि तुळशी वृंदावन यांचे महत्त्व लाखमोलाचे ! – विद्यावाचस्पती डॉ. संजय कोटणीस महाराज

गायीला वंदन करून ५ प्रदक्षिणा घातल्यावर त्रास अल्प होतो, असे वेदांमध्ये सांगितले आहे.

श्री लईराई जत्रेतील दुर्घटनेनंतरच्या ४ मे या दिवशीच्या घडामोडी

गतवर्षी चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणी अल्प प्रमाणात असाच प्रकार घडला होता

प्रशासनात सुधारणा करण्याची आवश्यकता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमावलीचे पालन केल्यास दुर्घटना टळली असती

मिरज शासकीय रुग्णालयातून ३ दिवसांच्या बाळाची अज्ञात महिलेकडून चोरी !

३ मे या दिवशी सकाळी ११ वाजता औषध देण्याच्या बहाण्याने एक अनोळखी महिला बाळ घेऊन पसार झाली.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या परतीच्या पालखीचा मुक्काम कुंजीरवाडीत होणार !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे व्हावा, असा ग्रामस्थांचा आग्रह होता. त्यानंतर पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांनी गावाची पडताळणी करून परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे होणार असल्याचे निश्चित केले.

बँक अधिकार्‍याने खातेदाराची केली सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक !

आरोपीने जून २०१८ ते मार्च २०२३ या कालावधीत वृद्धापकाळ आणि कोरोना महामारी यांचा अपलाभ घेऊन खात्यातून पैसे काढून घेतले.

तनिषा भिसे प्रकरणी सरकारकडून साहाय्य !

येथे प्रसुती झाल्यानंतर उपचाराच्या वेळी मृत्यू झालेल्या तनिषा भिसे या महिलेच्या जुळ्या मुलींच्या उपचारांचा व्यय राज्य सरकारने उचलला आहे.

‘उजनी’तील वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात लढा देण्याचा नागरिकांचा निर्धार !

नागरिकांना प्रदूषणाच्या विरोधात आंदोलन का करावे लागते ? प्रशासन कधी काम करणार ?

विनाअनुमती खोदकाम करणार्‍यांवर कारवाई करण्याची चेतावणी !

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील रस्ते सुस्थितीत केल्यावर यापुढे ते खोदले जाणार नाहीत, असा शब्द महापालिकेच्या पथ विभागाने दिला होता