विद्यार्थ्यांकडून शुल्काची आकारणी न करणारे राज्यातील पहिले विद्यापीठ !

नागपूर – कोरोनाच्या काळात विद्यार्थी आर्थिक अडचणीतून जात आहेत. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे राज्यातील हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यार्थ्यांसाठी जीवन विमा आणि अपघात विमाही काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापिठाने घेतला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न आकारण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयासाठी कुलगुरूंचे पत्रकार परिषदेतून आभार मानण्यात आले.
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
भाववाढ झाली असली, तरी ठेकेदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार !
‘वन्दे मातरम्’च्या इतिहासावर सहयोगी संपादक सिद्धराम पाटील यांचे १४ जूनला व्याख्यान !
Monitoring Cells Illegal Conversions : धर्मांतर रोखण्यासाठी उत्तरप्रदेशातील विद्यापिठांत ‘कट्टरतावादविरोधी कक्ष’ स्थापन करणार !