भ्रष्टाचारग्रस्त भारत !

नारायणगाव (पुणे) – शासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ सहस्र ३४३ रुपयांचा आर्थिक अपव्यवहार केल्याप्रकरणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या जयश्री म्हेत्रे, ज्योती दिवटे या तत्कालीन २ महिला सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती