फलक प्रसिद्धीकरता
राजस्थानच्या महवा येथे भूमाफियांनी मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण केल्याने निराश झालेले पुजारी शंभु शर्मा यांचा मृत्यू झाला होता. यामुळे ‘भूमाफियांवर कारवाई होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही’, असे सांगत गेले ७ दिवस आंदोलन चालू आहे.
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !
असे बोलण्याचे धाडस होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !