नाशिक – सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘एन्आयए’ला आणण्याची घाई करायला नको होती, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आतंकवादविरोधी पथक सक्षम असतांना राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. एन्आयएकडे अन्वेषण गेल्याने राज्य सरकारला धक्का वगैरे बसलेला नाही. त्यांना जे अन्वेषण करायचे, ते करू दे. कुणीही आले आणि कोणत्याही पद्धतीने अन्वेषण केले, तरी सत्य बाहेर येईलच. ‘महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत’, असेही ते म्हणाले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ‘एन्आयए’ला आणण्याची घाई करायला नको होती ! – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत
‘एन्आयए’ला आणण्याची घाई करायला नको होती ! – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत
नूतन लेख
- Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू
- ‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी
- समीर वानखेडे प्रकरणी चौकशीतून काय निष्पन्न झाले ? – मुंबई उच्च न्यायालयाची एन्.सी.बी.ला विचारणा
- महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !
- महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !; तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र…