प्रशासन यामध्ये स्वतःहून लक्ष का घालत नाही ? जे नागरिकांना दिसते, ते प्रशासनाला का जाणवत नाही ? ‘असे असंवेदनशील प्रशासन काय कामाचे’, असा प्रश्न जनतेला पडल्यास चूक ते काय ?

सातारा, १८ मार्च (वार्ता.) – एका भ्रमणभाष आस्थापनाची ‘केबल’ टाकण्यासाठी पाटण (जिल्हा सातारा) येथील मुख्य पेठेतील रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आला आहे. मुख्य पेठेतील रस्ता असूनही हे काम जलदगतीने केले जात नाही. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तुटत आहेत. व्यापार्यांच्या दुकानांमध्ये, रस्त्यावरील घरांमध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिक खड्ड्यात पडून मोठे अपघात घडत आहेत. या सर्व गोष्टींना कंटाळून संतप्त होऊन स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांनी रस्ते खुदाईचे काम बंद पाडले.
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे पुलाच्या कामासाठी केले जात असलेल्या अवैध सुरुंग स्फोटांमुळे मंदिराला धोका !
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच