
‘मेकॉले’ शिक्षणपद्धतीमुळे आपण शिक्षित होत आहोत; पण धर्मापासून दूर जात आहोत. धर्माचरण करणे न्यूनतेचे वाटत आहे; पण संस्कृती सोडल्याचा परिणाम आज प्रत्येक घरात दिसत आहे. आज अनेकांना टिळा लावायला लाज वाटते; पण टिळा हा इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर ‘यातून मला आध्यात्मिक लाभ मिळणार आहे’, यासाठी टिळा लावा, असे जालना येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आवाहन केले.
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
म्हार्दाेळ, गोवा येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद : गोव्यातील मंदिर प्रतिनिधींचा कृतीशील होण्याचा निश्चय !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !