लक्षावधी रुपयांची हानी

सातारा, १० फेब्रुवारी (वार्ता.) – शहराजवळील संगम माहुली या गावातील उसाच्या शेताला आग लागली. आगीत ८ एकरातील ऊस जळून गेला. त्यामुळे ६ शेतकर्यांची लक्षावधी रुपयांची हानी झाली. नदीकाठी असलेल्या कचर्याला आग लावण्यात आली होती. या आगीचे लोळ उसापर्यंत गेले आणि त्यालाही आग लागली. ही गोष्ट लक्षात येताच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणली.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर