अशांना कठोर शिक्षा व्हावी !

फलक प्रसिद्धीकरता

प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलिसांच्या गोळीबारात १ शेतकरी ठार झाला, अशी अफवा पसरवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई आदी पत्रकारांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.