
वणी (यवतमाळ), २६ जानेवारी (वार्ता.) – येथील परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी-कर्मचारी यांचे खाण अधिकार्यांशी हितसंबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे. कृत्रिम जंगलांमुळे वन्य प्राणी हे शेतीचा विध्वंस करत आहेत. वाघांमुळेही शेती करणे कठीण झाले आहे.
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
Raichur Muharram Banned : कर्नाटकातील रायचुरू जिल्ह्यातील २९ गावांमध्ये मोहरम सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर बंदी !
१५ दिवसांत एस्.टी.च्या उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाखांची वाढ !
माहिती मिळवतांना केलेल्या प्रावधानांचा पुनर्विचार करून नियमावली रहित करावी ! – माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली
मुंबई विमानतळ परिसरात शिया समाजातील सदस्यांकडून मातम !