
वणी (यवतमाळ), २६ जानेवारी (वार्ता.) – येथील परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी-कर्मचारी यांचे खाण अधिकार्यांशी हितसंबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे. कृत्रिम जंगलांमुळे वन्य प्राणी हे शेतीचा विध्वंस करत आहेत. वाघांमुळेही शेती करणे कठीण झाले आहे.
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !