वणी (यवतमाळ), २६ जानेवारी (वार्ता.) – येथील परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी-कर्मचारी यांचे खाण अधिकार्यांशी हितसंबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे. कृत्रिम जंगलांमुळे वन्य प्राणी हे शेतीचा विध्वंस करत आहेत. वाघांमुळेही शेती करणे कठीण झाले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > कोळसा खाणींमुळे वणी ताक्यातील शेती व्यवसायाची पुष्कळ हानी
कोळसा खाणींमुळे वणी ताक्यातील शेती व्यवसायाची पुष्कळ हानी
नूतन लेख
- Muslims Opposed Dharavi Masjid Demolition : मशिदीचा अवैध भाग तोडणार्या मुंबई महापालिकेच्या गाडीच्या काचा मुसलमानांनी फोडल्या !
- Dharwad : धारवाड (कर्नाटक) येथे धार्मिक स्थानावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात वाद
- Gwalior Mid Day Meal : मध्यप्रदेशातील सरकारी शाळांतील माध्यन्ह भोजनाची दयनीय स्थिती मंत्र्यांसमोरच झाली उघड !
- Indian Embassy Officer Found Dead : अमेरिकेत भारतीय दूतावासातील अधिकार्याचा मृतदेह आढळला
- Sanctity Of Tirupati ‘Laddu Prasadam’ : प्रसादाचे लाडू आता पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र ! – तिरुमला तिरुपती देवस्थानम्
- VHP Demands Control Hindu Temples : देशभरातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे नियंत्रण हिंदूंकडे द्या ! – विहिंप