सरपंचच नियमांचे पालन करत नसतील, तर ते समाजाकडून नियमांचे पालन कसे करून घेतील ? नियम मोडणारे नाही, तर नियमांचे पालन करणारेच लोकप्रतिनिधी हवेत !

सातारा – शिरवळच्या विशेष ग्रामसभेत सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव टळल्यानंतर जिल्ह्यात जमावबंदी असतांना त्यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली.
(सौजन्य : TV9 Marathi)
सरपंच पानसरे यांनाही शिरवळ पोलिसांनी त्याविषयी नोटीस काढून बजावले होते. तरीही विजयी मिरवणूक निघाल्याने शिरवळ पोलीस ठाण्यात सरपंच यांच्यासह अनुमाने ५२ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !