सरपंचच नियमांचे पालन करत नसतील, तर ते समाजाकडून नियमांचे पालन कसे करून घेतील ? नियम मोडणारे नाही, तर नियमांचे पालन करणारेच लोकप्रतिनिधी हवेत !

सातारा – शिरवळच्या विशेष ग्रामसभेत सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव टळल्यानंतर जिल्ह्यात जमावबंदी असतांना त्यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली.
(सौजन्य : TV9 Marathi)
सरपंच पानसरे यांनाही शिरवळ पोलिसांनी त्याविषयी नोटीस काढून बजावले होते. तरीही विजयी मिरवणूक निघाल्याने शिरवळ पोलीस ठाण्यात सरपंच यांच्यासह अनुमाने ५२ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !