मुसलमान म्हणतात, ‘सर्व जग इस्लाममय करू.’ ख्रिस्ती म्हणतात, ‘या सहस्रकात सर्व जग येशूच्या पायांशी आणू.’ त्या दृष्टीने त्या दोघांचे प्रयत्नही चालू आहेत. हिंदू म्हणतात, ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।’ (अर्थ : संपूर्ण विश्वाला आर्य, म्हणजे सुसंस्कृत करू.); पण कृती मात्र काहीच करत नाहीत. ही निष्क्रीयता हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालणारी आहे. हिंदूंनो, सन्मानाने जगायचे असेल, तर स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि हिंदु धर्माचा प्रसार, हिंदुजागृती अन् धर्मरक्षण हा मार्ग अवलंबण्याची शपथ घ्या !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
पालकांचे दिवस !
मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !