
तुमची दृष्टी सुंदर असायला हवी. मग मार्गावरील दगड, माती, पाने, फुले यांमध्येही तुम्हाला देव दिसेल; कारण प्रत्येक गोष्ट देवानेच निर्माण केली आहे. देवनिर्मित आनंद कायमचा असतो !
आपणच देव होऊन जाणे ! : एकदा का आपल्यात भाव निर्माण झाला की, सर्व गुणांचे भांडार असणारा देवच आपल्या हृदयात येऊन राहू लागतो. तोच आपल्यात आला की, आपोआपच आपण त्याच्या सर्व गुणांशी एकरूप होऊ लागतो, यालाच ‘अंगी देवत्व येणे’, असे म्हणतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, गोवा. (४.४.२०२०)
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !