पैशांच्या स्रोताविषयी संशय असल्यावरून बंडखोर नेत्यांनीच केली होती तक्रार

कोलकाता (बंगाल) – तृणमूल काँग्रेसचे ५९ आमदार आणि २० खासदार पक्षातून फुटले आहेत. अनेक नेत्यांनी पक्षाचे त्यागपत्र दिले आहे. अशातच पक्षाची ३ बँक खाती आता गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये ४४० कोटी रुपये होते. या बँक खात्यांमधील पैशांच्या स्रोताविषयी चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसच्याच बंडखोर आमदारांनी केली होती. या मागणीनंतर ही कारवाई करण्यात आली.
उल्हासनगर येथे चिनी खाद्यपदार्थात आढळली मृत पाल !
कलबुर्गी (कर्नाटक) : न्यायालयाने बलात्कारी रझाकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Actor Prakash Raj : पुरोगामी अभिनेते प्रकाश राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
योग शरिराला वयाच्या ४० व्या वर्षी २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक करण्यासाठी साहाय्यभूत ! : PM Narendra Modi
केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !
मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा बालेकिल्ला असणार्यांनी आम्हाला शिकवू नये ! : India’s Ministry of External Affairs