नेहरू यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या वक्तव्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल्. संतोष यांनी जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे वक्तव्य केले होते. या विरोधात बेंगळुरूचे पश्चिम जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष कुशल हरुवेगौडा यांनी पोलीस तक्रार केली.
हरुवेगौडा यांनी आरोप केला आहे की, संतोष यांनी नेहरू आणि सावरकर यांना जोडून केलेले विधान ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास करणारे असून देशासाठी नेहरूंनी दिलेल्या योगदानाला न्यून लेखणारे आहे. त्यामुळे सरकारने काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध चुकीची माहिती पसरवणार्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.
हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार !
ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खासगीकरण आणि देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला !
महंमद समीर याने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या बर्याच गोळ्या बलपूर्वक दिल्याने तिचा मृत्यू !
Mahalakshmi Kolhapur Suvarna Kalash : श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कळस बसवला !
Assam Auto Driver Sexual Assault : गौहत्ती (आसाम) येथे हिंदु तरुणीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न