
ताजमहाल हा जयसिंग याचा राजवाडा होता. मुमताजमहलच्या मृत्यूनंतर जयसिंगाला वाड्याबाहेर हाकलून त्याचा वाडा मुमताजला पुरण्यासाठी वापरला, त्याचे सर्व जडजवाहर शहाजहानने त्याच्या कह्यात घेतले. हा मूळचा राजवाडा आहे. त्याच्या एकूण आवारात सुमारे ३०० खोल्या आहेत. खाली ५ मजले आहेत. त्यांत अनेक प्राचीन मूर्ती गाडलेल्या असण्याची शक्यता आहे.

भारताला निधर्मी ठरवून आपण पुष्कळ मोठी घोडचूक केली आहे. या आक्रमकांच्या सक्तीने लुबाडलेल्या भूमींचे ऐतिहासिकदृष्ट्या सखोल संशोधन व्हायला हवे. आता तसे करणे, म्हणजे हिंदु-मुसलमान भांडणाचे कारण ठरणार ! तथापि अशा अनेक इमारती आणि स्थाने आजही मुसलमानी आक्रमकांनी दिलेल्या नव्या बाटग्या रूपांनी उभी आहेत.
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिरांचे सरकारीकरण टाळण्यासाठी उपाययोजना !