हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?

प्रतिकात्मक छायाचित्र

‘ओंकार’ हत्तीचे पुन्हा एकदा वेत्ये (सावंतवाडी) गावात आगमन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार होत असलेल्या या हत्तीच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.’ (३.६.२०२६)