
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला कुटुंबात आणि समाजात रहाणे आवडते. कुटुंबातून आणि समाजातून त्याच्या व्यक्तीमत्त्वाच्या विकासाची प्रक्रिया चालू होते. या प्रक्रियेत त्याच्या ठिकाणी सामाजिक गुणांचा विकास व्हावा, हे अभिप्रेत आहे. एकमेकांवर प्रेम करणे, कुटुंबातील सदस्यांना वेळोवेळी साहाय्य करणे, त्यांच्यासाठी वेळप्रसंगी त्याग करणे आदी गुणांचा विकास होणे आवश्यक आहे.
(साभार : ग्रंथ ‘समग्र व्यक्तीमत्त्व विकास’, सुविचार दैनंदिनी)
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
वेश्याव्यवसाय संपवणे हा आमचा उद्देश नाही; कायदा केवळ त्याच्या व्यापारीकरणाच्या विरोधात ! -Supreme Court
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !