संतांच्या वाढदिनीच भारत आणि बंगाल स्वतंत्र झाल्याचा एक दैवी संकेत !

महर्षि अरविंद आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कोलकाता (बंगाल) – दुसरा बांगलादेश बनण्याची शक्यता वर्तवल्या जाणार्‍या बंगालच्या एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्याने ‘सनातन प्रभात’कडे बंगालमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे शासन आल्याविषयी एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगितली.

ते म्हणाले की,

भारत १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वतंत्र झाला. त्या दिवशी महर्षि अरविंद यांचा वाढदिवस होता. त्याच प्रकारे ९ मे २०२६ या दिवशी बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाली. या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा तिथीनुसार वाढदिवस होता.