
‘नियमित श्वासोच्छ्वासामुळे शरीर समतोल अवस्थेत रहाते आणि मग मनापर्यंत पोचणे सोपे जाते. यासाठी साधा प्राणायाम पुरेसा आहे. या मार्गाने आपण शरिरावर नियंत्रण मिळवतो आणि मग शरिरातील सूक्ष्म कार्याची जाणीव आपल्याला होऊ लागते. अधिकाधिक सूक्ष्म आणि अधिक आतील अशा कार्यांची जाणीव होता होता आपण मनापर्यंत पोचतो. अशा रीतीने नियमित आणि पद्धतशीर प्राणायामाने प्रथम स्थूल शरिरावर अन् नंतर सूक्ष्म शरिरावर नियंत्रण मिळवून मनाचे नियमन करता येते.’
– स्वामी विवेकानंद (साभार : ‘जोपासना संस्कारांची’)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !