
बेंगळुरू (कर्नाटक) – अभिनेते प्रकाश राज यांनी रामायणाची कथा वेगळ्या प्रकारे सांगितल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटला प्रविष्ट (दाखल) करण्यात आला आहे.
🚨 Case Filed Against Prakash Raj Over Ramayana Remarks
A criminal complaint has been lodged after actor Prakash Raj’s alleged offensive remarks on the Ramayana sparked outrage.
Advocate @SachdevaAmita approached the Delhi Police Cyber Cell, stating the comments were deliberate… pic.twitter.com/9UUApziMmF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2026
काय म्हणाले प्रकाश राज ?
एका मंचावर बोलतांना प्रकाश राज म्हणाले होते की, ‘राम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा दक्षिण भारतात येतात, तेव्हा लक्ष्मणाला भूक लागते. तिथे असलेल्या फळांच्या बागेत जाऊन ‘फळे खाऊया’, असे लक्ष्मण म्हणतो. सर्व जण फळे खातात. तेव्हा तिथे आलेली शूर्पणखा तिचा भाऊ रावणाला सांगते की, ‘कुणीतरी फळे खात आहे.’ त्यावर रावण म्हणतो की, ‘त्यांना भूक लागली असेल, खाऊ दे.’ पुढे रावण पैसे मागतो; पण राम ‘माझ्याकडे पैसे नाहीत’ असे सांगतो. तेव्हा रावण म्हणतो की, ‘मी २० टक्के सवलत देतो.’ पैसेच नाहीत म्हटल्यावर सवलत देऊन काय उपयोग ? त्याचप्रमाणे आमच्यावर हिंदी लादू नका, इथे येऊन तुम्ही मल्याळम् शिका. आम्ही गोमांस उत्सव (बीफ फेस्ट) साजरा करू.’
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin