
सावंतवाडी – सावंतवाडी शहर आणि परिसर, वैभववाडी आणि दोडामार्ग तालुका येथे २ एप्रिलच्या सायंकाळी पाऊस पडला. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते; मात्र सायंकाळी पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिक, वाहनचालक, तसेच व्यापारी यांची तारांबळ उडाली. यावर्षी आंबा आणि काजू या पिकांच्या हंगामाच्या प्रारंभी पालटलेल्या वातावरणाचा या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकर्याची मोठी हानी झाली आहे. असे असतांना पुन्हा अवेळी पडलेल्या पावसामुळे उर्वरित पिकही हातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !