गुरुमाऊली, तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो ।
प्रत्येक साधकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ।
गुरुमाऊली, कितीही जन्म घेतले, तरी गुरुऋण कसे फेडू आपले ॥
प्रत्येक साधकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ।
गुरुमाऊली, कितीही जन्म घेतले, तरी गुरुऋण कसे फेडू आपले ॥
हृदयात गुरुदेवांना विराजमान करायचे असेल, तर हृदयाची स्वच्छता करणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे. अंतःकरणाची शुद्धी केल्यानंतरच गुरुदेव हृदयरूपी मनमंदिरात विराजमान होतात.’
६.५.२०१८ या दिवशीच्या यज्ञाला मी आश्रमात उपस्थित होते. तेव्हा मला यज्ञातून एक देवी बाहेर येतांना दिसली. तो यज्ञ श्री मातंगीदेवीचा होता. मातंगीदेवीला पोपटी रंग आवडतो आणि यज्ञातून बाहेर आलेल्या देवीच्या साडीचा रंगही पोपटी होता.
कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (९.१२.२०२०) या दिवशी असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाण उत्सवाच्या निमित्ताने…
ग्रहदोषांमुळे होणार्या दुष्परिणामांच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात जप, दान, शांती, रत्न धारण करणे इत्यादी उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने दुष्परिणामांची तीव्रता काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते; परंतु हे उपाय तत्कालीक परिणाम करतात.
आज कार्तिक कृष्ण पक्ष नवमी रोजी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांच्या शुभविवाहानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कु. स्वाती यांच्यामधील काव्यमय संभाषण येथे देत आहोत.
रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे अन् चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांच्या शुभविवाहानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये …
ती एकदा परात्पर गुरुदेवांविषयी बोलायला लागली की, तो एक भाववृद्धी सत्संगच होऊन जातो. तेव्हा ती स्वतःच्या समवेत अन्य साधकांनाही भावस्थितीत घेऊन जाते. ती ते सांगत असतांना आपल्याला ते भावक्षण प्रत्यक्ष अनुभवत असल्याचीच अनुभूती येते.
समष्टी प्रकृतीचे आणि सेवेशी संबंधित अनेक कौशल्ये आत्मसात करणारे श्री. संदीप शिंदे !
स्वाती नक्षत्रातील पावसाने शिंपल्यात होतो मोती ।
संदीप-स्वाती हे दोन मोती विराजू दे श्रीविष्णूच्या मुकुटी । हीच प्रार्थना गुरुचरणी ॥