‘जंगली रमी’चे भयावह वास्तव !
या समस्येकडे गांभीर्याने पाहून हे सर्व कसे थांबेल यांसाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, तसेच जुगाराविषयी जाहीरपणे समर्थन करणार्या मंडळींवरही कडक वचक बसवणेही तितकेच आवश्यक आहे. हीच सूज्ञ जनतेची अपेक्षा !
या समस्येकडे गांभीर्याने पाहून हे सर्व कसे थांबेल यांसाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, तसेच जुगाराविषयी जाहीरपणे समर्थन करणार्या मंडळींवरही कडक वचक बसवणेही तितकेच आवश्यक आहे. हीच सूज्ञ जनतेची अपेक्षा !
‘नावात काय’ म्हणून सोडून न देता ‘नावातच सगळे आहे’, हे लक्षात घेऊन स्वदेशी आस्थापनांनी तरी किमान आपल्या वाहनांना स्वदेशी नावे द्यावीत. या छोट्या; पण महत्त्वाच्या प्रयत्नातून स्वभाषेला आणि पर्यायाने राष्ट्राला ऊर्जितावस्था प्राप्त होण्यास साहाय्य होणार आहे.
लक्ष्मण माने यांना सनातन हिंदु धर्माचा तिरस्कार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, तसेच सनातन हिंदु धर्माची गटाराशी तुलना करून माने यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रकार केला आहे.
प्रत्येक भाविकाने तीर्थस्थळ किंवा देवालय हे निव्वळ पर्यटनस्थळ नसून आपले ऊर्जा स्थान आहे, हे लक्षात घ्यावे.
बीड जिल्ह्यात प्रथमच काही दिवसांपूर्वी महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पदभार स्वीकारला. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी स्वत:च्या अधिकारांचा अपेक्षित असा वापर करत नसल्याने जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास अद्याप झालेला नाही, असा अप्रसन्नतेचा सूर जिल्ह्यातील सामान्य जनतेतून दिसत आहे.
के.ई.एम्. रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी वर्ष २०१८ मध्येच सर्वेक्षण करून असे सांगितले होते की, मुंबई येथील ४१ टक्के विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीचा त्रास चालू झाला.
महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्यासाठी छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यालाही त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
रुग्णांच्या परिस्थितीचा अपलाभ घेणार्या या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सरकार कायदा करणार असेल, तर जनता त्याचे स्वागतच करील. कायदा हा अन्यायाच्या विरोधात दाद मागण्याचा हक्क पीडितांना मिळवून देतो.
आताही स्वार्थी आणि लोभी वृत्ती बाजूला ठेवून तरुण पिढीच्या आणि पर्यायाने भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तातडीने अन् कठोर उपाययोजना केल्यास शिक्षणक्षेत्रातील खालावलेली स्थिती निश्चितच सुधारू शकेल.
हिंदु संस्कृतीमध्ये असलेल्या प्रत्येक सणाला ‘अध्यात्मशास्त्रीय’ महत्त्व आहे. अशा महान हिंदु संस्कृतीला पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण कुठे तरी विसरत चाललो आहोत. त्यामुळे सणांचे पाश्चात्त्यीकरणासमवेत बाजारीकरणही होत आहे.