वीर सावरकर उवाच

एखाद्या घरात घुशी, उंदीर, झुरळे, मुंग्‍या आदी प्राणी जरी रहात असले, तरी ते घर त्‍यांचे नाही, तर ते त्‍या घरधन्‍याचे असते, त्‍याप्रमाणे या देशात जरी कितीही इतर लोक असले, तरी हा देश हिंदूंचाच आहे, हिंदुस्‍थान आहे !

‘लव्‍ह जिहाद’साठी कायद्याची आवश्यकता !

लव्‍ह जिहाद करणे दूर; पण तसा विचार करण्‍यासही प्रतिबंध आणणारा कायदा करणे, हे केंद्राचे दायित्‍व आहे. सर्व नागरिकांनी त्‍याची मागणी करायला हवी !

‘भूमी (लँड) जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करणे आवश्‍यक ! – अधिवक्‍त्‍या मीरा राघवेंद्र, कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

देशभरातील विविध राज्‍यांत रस्‍ते, सरकारी संपत्ती येथे अतिक्रमण करून मशिदी उभारण्‍याच्‍या घटना वाढत आहेत. धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करण्‍याची आवश्‍यकता आहे.

सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य आणि विचार

‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, हिंदु राष्ट्राविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक आदी वैशिष्ट्यांनी विभूषित असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्‍यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्‍त्राचे महत्त्व पाश्‍चात्त्यांना समजले आहे; म्‍हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अ‍ॅलोपॅथी’त नव्‍हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्‍ट करण्‍याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

शाळा, महाविद्यालये आदी विविध ठिकाणी हिंदु संस्‍कृती जपण्‍यास हातभार लावा !

महाविद्यालयामध्‍ये जाणार्‍या मुलींना फाटक्‍या-तुटक्‍या जीन्‍स घालण्‍याऐवजी व्‍यवस्‍थित कपडे शक्‍यतो पंजाबी पोषाख (ड्रेस) घालण्‍यास सांगा. केस मोकळे सोडण्‍यात कसली आली फॅशन ? अगदी वेणी नको; पण एखादी पिन किंवा रब्‍बर लावायला सांगू शकता ना ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, जात्‍यंतर्गत वैमनस्‍य आणि अहंमन्‍यता यांनी विस्‍कळीत झालेला समाज महाराष्‍ट्र धर्माकरता कोणत्‍या किमयेने एकसंधतेने बांधून ठेवला ?

तुम्‍ही ‘देवधर्मरक्षक’, ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ इत्‍यादी ब्रीदे निर्भयपणाने आणि नि:संदिग्‍धपणाने मिरवूनही विभागणी का झाली नाही ? महाराष्‍ट्र धर्माकरता सहस्रोेंनी मनात किल्‍मिष आणि वैषम्‍य न बाळगता बलीदान का केले ?

९ वर्षांनी देण्यात येणारा निकाल, हे प्रशासनाला लज्जास्पद !

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह तळेगाव रेल्वेस्थानकाशेजारी टाकणार्‍या राहुल बरई, इशान कुरेशी आणि संतोष जुगदर या तिघांना न्यायालयाने मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप आणि २५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

वीर सावरकर उवाच !

अलेक्झांडर हा पराक्रमी होता, विजेता होता; पण जगज्जेता नव्हता ! भारतविजेता तर तो नव्हताच नव्हता ! आता जिंकण्यास जगात देश उरला नाही, अशा जाणिवेने त्याला रडू कोसळणे अशक्य होते.

राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे – योगी अरविंद

राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे. कोट्यवधी भारतियांच्या ऐक्यातून आणि त्यांच्या सामूहिक जाणिवांच्या संयोगातून सिद्ध होणारे ते एक चैतन्य आहे. विश्वसंस्थेच्या आरंभस्थानी असणार्‍या या आदि, अनादी आणि सनातन तत्वाचे सगुण रूप म्हणजेच राष्ट्र होय !