PM Modi In Pran Pratishtha : पुढील १ सहस्र वर्षांचा पाया आता आपल्याला रचायचा आहे ! – पंतप्रधान मोदी
समर्थ, सक्षम, पवित्र, भव्य आणि दिव्य भारताची निर्मिती करायची आहे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
समर्थ, सक्षम, पवित्र, भव्य आणि दिव्य भारताची निर्मिती करायची आहे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
माझी अपार श्रद्धा आहे की, आज जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देश आणि विश्वातील कोपऱ्याकाेपऱ्यांत रामभक्तांना आली असणार ! २२ जानेवारी २०२४ हा दिनदर्शिकेतील दिनांक नाही, तर एका नव्या कालचक्राचा प्रारंभ आहे !
रंगनाथस्वामी मंदिराला भेट दिल्यानंतर मोदी श्री रामायण पारायण कार्यक्रमात सहभागी झाले.
भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास पंतप्रधानांचे कष्ट, अनुकूल परिस्थिती यांसह रामरायाची कृपाही कारणीभूत !
‘तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज १ लाखांपेक्षा अधिक परिवाराचा गृहप्रवेश होईल’, असे पंतप्रधान या वेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी हे देशातील विश्वासार्ह नेते आहेत. ते मुसलमानांचे विरोधी नाहीत, तर त्यांचे हितैषी आहेत. तसेच आध्यात्मिक चिंतक आणि समाजसुधारक ही आहेत.
अयोध्या येथे होणार्या प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराममंदिराच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे.
तसेच त्रिप्रयार श्रीराममंदिरात जाऊनही त्यांनी पूजा केली.
डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत.
शहर सुशोभीकरणावर झाला कोट्यवधी रुपयांचा व्यय !