धार्मिक पद्धतीने विवाह केल्याने देवतांचे कृपाशीर्वाद मिळतात !
विवाहासारखा रज-तमात्मक प्रसंगही सात्त्विक करून त्याला अध्यात्माची जोड देऊन देवतांचे कृपाशीर्वाद प्राप्त करण्याची संधी हिंदु धर्माने दिली आहे.
विवाहासारखा रज-तमात्मक प्रसंगही सात्त्विक करून त्याला अध्यात्माची जोड देऊन देवतांचे कृपाशीर्वाद प्राप्त करण्याची संधी हिंदु धर्माने दिली आहे.
विवाहासाठी इच्छुक असणार्या स्त्रीपुरुषांनी हिंदु धर्मशास्त्रानुसारच विवाह करावा; कारण असा विवाहच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर लाभदायक ठरतो.
भगवान परशुरामाने कार्तवीर्यार्जुनाचा वध करून स्वतःचे क्षात्रतेज प्रकट केले. त्या वेळी त्यांचे स्वरूप मेरुमंत्राने वर्णिले आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शाबरस्वरूप परशुराम पर्णकुटीच्या बाहेर पडत आहेत.
सध्याच्या काळानुसार विवाहाकरिता पुरुषासाठी २५ ते ३० वर्षे आणि स्त्रीसाठी २० ते २५ वर्षे, ही वयोमर्यादा सर्वोत्तम समजली जाते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ही वयोमर्यादा आदर्श आहे.
अनेक महिला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून विवाह झाल्यानंतरही मंगळसूत्र घालत नाहीत किंवा फॅशन म्हणून मंगळसूत्र गळ्यात घालण्याऐवजी हातात घालतात, तसेच काही ठिकाणी अविवाहित महिलाही मंगळसूत्र घालतात.
श्रीमद्भागवत कथा सामान्य कथा नाही, तर अमर कथा आहे. श्रीमद्भागवत पुराण विधीने श्रवण, मनन आणि अनुष्ठान केल्याने जिवाला ७ दिवसांत मुक्ती प्रदान करतो. कथा, तर्पण, अर्पण आणि समर्पण या ३ गोष्टी शिकवते.
२२.४.२०२३ या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.
हिंदूंच्या मंदिरात अन्य धर्मियांचे काय काम ? हिंदूंच्या मंदिरात हिंदू कर्मचारी नियुक्त का केले जात नाहीत ?
जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी हिंदूंना केंद्रशासन जर अल्पसंख्यांकांचा दर्जा देत असेल, तर राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाला त्यावर कोणताही आक्षेप नाही, असे मत या आयोगाच्या सदस्या सईद शहजादी यांनी व्यक्त केले आहे.