नोंदणी विवाहापेक्षा (‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा) धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर !
नोंदणी विवाहात कोणतेही धार्मिक विधी होत नसल्यामुळे वधूवरांवर धर्मसंस्कार होत नाहीत. त्यामुळे अशा विवाहाला नैर्बंधिक (कायदेशीर) मान्यता जरी मिळाली, तरी हा विवाह आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ठरत नाही.