वर्धा येथे वक्फ कायदा आणि हलाल प्रमाणपत्र यांच्या विरोधात ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना सोपवण्यात आले.

हिंदूंची संपत्ती हडपण्याचा अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) आहे. हा कायदा धार्मिक भेदभाव करणारा, राज्यघटनाविरोधी असून तो तात्काळ रहित करण्यात यावा.

‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करा !

महाराष्ट्रात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, तेलंगाणाचे आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी त्यांना कारागृहातून मुक्त करावे…

जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील सरकारकडून आमदार टी. राजासिंह यांना अटक ! – अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, जिल्हामंत्री, विहिंप

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन ! 

अंकिता सिंहला मारणार्‍या आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या जिहाद्यांना कठोर शिक्षा करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

धनबाद (झारखंड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’चे आयोजन

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पुणे येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’!

प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रबोधन करण्याचे कारण पुढे करत केवळ हिंदु धर्मातील सणांच्या विरोधातच कार्य करतांना दिसते. धार्मिक पक्षपाताच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते ! – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’, आंदोलनानंतर प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात आले.

यापुढील काळात हिंदु समाज श्री गणेशाचे विडंबन सहन करणार नाही ! – नीलेश निढाळकर, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता

केवळ हिंदूंच्याच सणाच्या वेळी प्रदूषण होते का ? केवळ हिंदूंचे सण-उत्सव आले की नोटीस पाठवली जाते. हा पक्षपात नाही का ?