३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारत, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथील विविध राज्यांमध्ये मोहीम !

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारत, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथील विविध राज्यांमध्ये मोहीम !

सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालये येथे व्याख्यान देणे, राष्ट्रप्रेमींचे प्रबोधन करणे, पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देणे आदी विविध मार्गाने जागृती करण्यात आली.

संस्कृती जतन महत्त्वाचे !

संस्कृती जतन महत्त्वाचे !

अभिषेक हा संगणक अभियंता असून त्याची पत्नी राधा ही औषध आस्थापनात काम करते. दोघेही उच्चशिक्षित असून सांस्कृतिक परंपरा जपण्याचा दोघांचाही प्रयत्न स्तुत्य आहे.

हिंदुत्वाऐवजी ‘भारतियत्व’आल्याने हिंदू अस्मिताशून्य, पुरुषार्थहीन आणि भ्याड होणे !

हिंदुत्वाऐवजी ‘भारतियत्व’आल्याने हिंदू अस्मिताशून्य, पुरुषार्थहीन आणि भ्याड होणे !

‘मोठ्यामोठ्यांना आज ‘हिंदु’ म्हणवून घेण्याची लाज वाटते; म्हणून आमचेच बांधव आमच्यावर उलटून पडतात; मग भारतीय म्हणून स्वतःला संबोधू लागतात. आता हिंदुत्वाऐवजी ‘भारतियत्व’ आले. हे आमचे पराकोटीचे मानसिक अधःपतन आहे.

देशाला मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्याला लढायचे आहे ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ

देशाला मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्याला लढायचे आहे ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यातून संस्कृती, धर्म, राष्ट्र यांना स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यानंतर भारताला पुन्हा शिवाजी महाराज यांचे स्मरण झाले.

तुळशीचे महत्त्व आणि उपयुक्तता

तुळशीचे महत्त्व आणि उपयुक्तता

‘तुळस धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानव जीवनासाठी सर्व प्रकारे कल्याणकारी आहे; म्हणून प्रत्येक सुसंस्कृत कुटुंबात तुळशीचे रोप अवश्य दिसून येते. पूर्वी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असायचे.

मार्गशीर्ष मासातील (२६.१२.२०२१ ते १.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

मार्गशीर्ष मासातील (२६.१२.२०२१ ते १.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘मार्गशीर्ष मास ५.१२.२०२१ या दिवसापासून चालू आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

थोर आणि पावन भरतभूमीची सहस्रो वर्षांची परंपरा असणे अन् वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तरच राष्ट्र टिकेल !

थोर आणि पावन भरतभूमीची सहस्रो वर्षांची परंपरा असणे अन् वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तरच राष्ट्र टिकेल !

आर्य ऋषींनीच ही भारतभूमी तपस्येतून निर्मिली’, असा प्रस्थापित सिद्धांत मांडला, शिकवला, सांगितला, तरच हिंदूंना तरणोपाय आहे. अन्यथा हिंदूंसारखे करंटे हिंदूच !

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या ‘सर’ फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील अल्पसंख्यांकांमध्ये गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते.

‘नदी महोत्सवा’तून कृती अपेक्षित !

‘नदी महोत्सवा’तून कृती अपेक्षित !

नाशिक येथे १५ ते २१ डिसेंबर या कालावधीत ‘नदी महोत्सवा’चे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये गोदावरी नदीच्या इतिहासासह आजूबाजूच्या परिसराची माहिती सांगणारी ‘वारसा फेरी’ काढण्यात येणार आहे.