श्री गुरु तारिती सार्यातूनी ।
‘श्री गुरूंनी ज्याला कृपाछत्राखाली घेतले, त्याच्या सर्व संकटांचे हरण श्रीगुरुच करतात. आईने बाळासाठी धाव घ्यावी, तसे गुरु भक्तासाठी धावून येतात. मग ‘भक्ताने चिंता का करावी ?’, हे मनाला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.