सनातनच्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांच्या समवेत नामजप करतांना रामनाथी आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल यांना जाणवलेली सूत्रे

‘२९.७.२०१९ या सायंकाळी ६ ते ७ या वेळेत मी सनातनच्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (पू. आजी) यांच्या समवेत नामजप करायला बसले. तेव्हा माझा नामजप आपोआप चालू झाला.

बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत उघड्या डोळ्यांनी दिसणे

‘संतसन्मान सोहळ्याचे दृश्य दिसल्यावर श्रिया प्रत्येक वेळी मला ते सांगते; परंतु ‘हे मला का दिसते ?’, असा प्रश्‍न तिला पडत नाही किंवा त्याचे कौतुकही तिला वाटत नाही. तिने केवळ ‘आई, हे मला उघड्या डोळ्यांनी कसे गं दिसते ?’, इतकाच प्रश्‍न विचारला.

विवाहानंतर साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवल्यास आनंदी जीवन जगता येऊन ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे सुलभ होते !

विवाहानंतर स्वभावदोष आणि प्रारब्ध यांमध्ये अडकण्यापेक्षा साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवावा.

मनमोकळेपणा आणि प्रेमभाव असलेल्या अन् संतांचे मन जिंकणार्‍या सौ. वृंदा मराठे !

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७.११.२०२०) या दिवशी सौ. वृंदा मराठे यांचा ५० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. वीरेंद्र मराठे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सतत ईश्‍वरी चिंतनात रममाण असणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘जसे देवाचे १ वर्ष, म्हणजे १ दिवस असतो, तसे ‘मलाही १ दिवसच झाला आहे’, असे वाटते.’’ त्यांच्या या बोलण्यातून ‘ते ईश्‍वराशी किती एकरूप झाले आहेत !’, हे लक्षात आले.

सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी गुरु-शिष्य नात्यासंदर्भात व्यक्त केलेले अपूर्व विचार !

गुरूंसंदर्भातील शिष्याच्या विचारांत टप्प्या-टप्प्याने कसा पालट होत जातो, याची अद्वितीय माहिती सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी या लेखात दिली आहे.

सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या सदर्‍याच्या रंगातील छटांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

​‘२७.७.२०२० या दिवशी सकाळी सद्गुरु पिंगळेकाका अल्पाहार करण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्या सदऱ्याच्या रंगांच्या छटांसंदर्भात आलेल्या अनुभूती . . . .

दळणवळण बंदीच्या कालावधीत अनुभवलेली सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची प्रीती आणि कृपा !

अंतर्मनावर साधनेचे संस्कार करण्यासाठी माझ्यापेक्षा सद्गुरु काकांनीच अधिक कष्ट घेतले आहेत आणि ते आजही अखंड साहाय्य (कृपावर्षाव) करतच आहेत. त्यांतील काही प्रसंग कृतज्ञतारूपाने श्री गुरुचरणी अर्पण करीत आहे . . .

गुरुदेवांना अनुभवापेक्षा व्यापकता अपेक्षित असणे

आपल्या साधनेचा अधिकार सोडून गुरुदेव तो इतर कुणाला देणे शक्य आहे का ? प्रत्येकाने ‘गुरुदेवांच्या इच्छेने सर्व घडत आहे’, या सकारात्मकतेचा स्वीकार करून त्याप्रमाणे प्रयत्न करणे श्री गुरूंना अपेक्षित आहे.