हसतमुख, इतरांना समजून घेणार्‍या आणि उत्साहाने अन् आनंदाने सेवा करणार्‍या हडपसर, पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) वृंदा विलास कुलकर्णी !

श्रीमती वृंदा विलास कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यानिमित्त पुणे येथील सहसाधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

वर्ष २०२० मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी औंध (जिल्हा पुणे) येथील साधकांना आलेल्या अनुभूती !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांचे दर्शन झाल्यामुळे दिवसभर भाव जागृत असणे

प्रभावी जनसंपर्कातून अनेक व्यक्तींना साधनेकडे वळवणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा असलेले ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील कै. विलास भिडे (वय ७४ वर्षे) !

‘विलास भिडेकाकांनी ‘बी.एस्.सी.’पर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर त्यांना ‘युनायटेड किंगडम्’ (इंग्लंड) येथे शिष्यवृत्ती मिळाली. तेथे त्यांनी ‘डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी’ याविषयीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ‘मॅनेजमेंट ऑफ प्रॉडक्शन’ याविषयीचे शिक्षण घेतले.

परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अशोक हिरालाल पाटील!

कै. अशोक पाटील यांच्याविषयी त्यांच्या मुलींना व साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.   

साधकांचा आधारस्तंभ असलेले आणि ‘डोळ्यांसमोर गुरुदेवांचेच रूप नित्य हवे’, या भावाने प्रार्थना करणारे पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शिरीष शहा (वय ६० वर्षे) !

पुणे येथील साधिकांना जाणवलेली काकांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

एकमेकांना पूरक असलेली दुःखाची तीन प्रमुख कारणे आणि त्यांची उत्पत्ती

राग, द्वेष आणि भय ही दुःखाची तीन प्रमुख कारणे आहेत. जर त्यांच्यापासून दूर राहिलो, तर जीवनात कधीही दुःख होणार नाही. राग, द्वेष आणि भय या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असतात. रागातून द्वेषाची उत्पत्ती होते आणि द्वेषातून भयाचा जन्म होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांच्याशी झालेले भावस्पर्शी संभाषण !

भेटीच्यावेळी झालेला भावस्पर्शी संवाद पुढे दिला आहे.

यजमानांच्या निधनानंतर स्थिर आणि कृतज्ञताभावात रहाणार्‍या कोथरूड (पुणे) येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती वर्षा विलास भिडे (वय ६९ वर्षे) !

२६.५.२०२१ या दिवशी पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे प्रा. विलास भिडे (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा भिडे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा आणि साधनेचे प्रयत्न यांमुळे स्थिर रहाता आले.

स्वप्नात आपत्काळाविषयी दिसलेली दृश्ये !

स्वप्नात मला पुढीलप्रमाणे दृष्य दिसले ‘सांगलीच्या आम्ही रहात असलेल्या भागात अनेक घरांवर बर्फाचे डोंगर आहेत. सर्व मार्गांवर बर्फाचे डोंगर आहेत. त्या बर्फातून छोट्याशा जागेतून मी सायकलवरून जात होतो.