स्वातंत्र्यानंतर भारतियांच्या मानसिक गुलामगिरीचे इंग्रज पत्रकाराने केलेले मार्मिक विश्लेषण
भारतातून इंग्रजी राजवट गेली, तरी ती जिवंत आहे; कारण येथे कोणत्याही प्रांतातील व्यक्ती स्वतःच्या मातृभाषेत अस्खलीतपणे बोलू शकत नाही
भारतातून इंग्रजी राजवट गेली, तरी ती जिवंत आहे; कारण येथे कोणत्याही प्रांतातील व्यक्ती स्वतःच्या मातृभाषेत अस्खलीतपणे बोलू शकत नाही
चैत्र शुक्ल एकादशी (कामदा एकादशी) (१.४.२०२३) या दिवशी ऑस्टीन (यू.एस्.ए.) येथील चि. मानवी प्रशांत कागवाड हिचा १ ला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
भारतात पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्याला मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला.
प्रत्येक मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेच्या आजच्या दु:स्थितीविषयी चिंता प्रकट केली जाते; परंतु अस्खलित मराठी बोलण्याकरता किंवा भाषा शुद्धीकरता काही खास प्रयत्न केल्याचे जाणवत नाही.
हिंदूंवरील अन्यायाची वृत्ते दाबवणार्या वाहिन्या हिंदूंनी का पहाव्यात ?
‘चैत्र शुक्ल नवमी (रामनवमी) (३०.३.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. पुंडलिक माळी यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
काही प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी सरकारने पर्यटनाच्या दृष्टीने विकास आणि सोयीसुविधा केल्या असल्या, तरी त्या देवस्थानांच्या परंपरा अन् आध्यात्मिकता अबाधित ठेवण्याचे दायित्व तेथील संबंधित पुजारी, तसेच व्यवस्थापन यांचे आहे.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे.
चि. शरण्या मयूर उथळे हिला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात.