गुरूंचे महत्त्व

गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.

वेदनेविना हत्‍या !

भारत सरकारनेही जनतेला भेडसावणार्‍या या समस्‍येवर प्राण्‍यांसह जनतेविषयीही संवेदनशीलता दाखवून कायमस्‍वरूपी तोडगा काढणे काळाची आवश्‍यकता आहे.

प्रदूषणापासून मुक्तीसाठी हिंदु धर्मराज्याची स्थापना अपरिहार्य !

मागील काही दशकात देशामध्ये जेवढ्या काही ‘रोपे लावण्याच्या योजना’ राबवण्यात आल्या, त्या जर भ्रष्टाचाराविना झाल्या असत्या, तर आज ही पर्यावरणाची समस्याच उद्भवली नसती.

मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे ! – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते. यातून ‘मदरशांतून आतंकवादी सिद्ध होतात का ?’, हा प्रश्न उरणार नाही

भारत विनाशाच्या ज्वालामुखीच्या पाठीवर बसला आहे !

‘या क्रांतीकारकांना कल्पनाही नव्हती की, स्वातंत्र्यानंतर एक दिवस असाही येईल की, या देशाचे राज्यकर्ते देशातील जनतेचे रक्त पितील आणि भारतवासियांचा शोक अन् आक्रोश यांनी देशाचे आकाश थरथर कापेल.

जनतेविषयी प्रशासनाची अनास्था !

हिंदु धर्माने ‘भूतदया ही ईश्वरसेवा आहे’, असे म्हटले आहे. दुसर्‍या बाजूला अतीप्राणीप्रेमामुळे जनतेच्या होत असलेल्या घाताकडे किंबहुना अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, हेसुद्धा नाकारता येणार नाही.

‘हितचिंतक आणि अर्पणदाते यांनी साधना करून आध्यात्मिक प्रगती करावी’, या शुद्ध हेतूने धर्मकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

समाजातील काही संप्रदायांचा कल ‘साधना करणे किंवा आध्यात्मिक प्रगती साध्य करणे’, हा नसून ‘अधिकाधिक पैसे कमवणे’, हा आहे. परात्पर गुरु डॉक्टर निःस्वार्थ हेतूने आणि निरपेक्ष प्रेमाने समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत. असे गुरु कलियुगात मिळणे दुर्लभ आहे.

‘गोबेल्स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्ट्रभक्तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे.

हिंदूहितासाठी हिंदूंना जागृत करण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलन करणे आवश्यक ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक तथा लेखक

हिंदू जागृत नसल्याने जगभरात अनेक ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत असतांनाही त्याविषयी काहीच आवाज उठवला जात नाही.