साधनेचे महत्त्व
आपल्या हृदयात धर्म स्थापन झाला आहे कि नाही ? धर्म स्थापन होईल, तेव्हा वैराग्य जागृत होईल. धर्माचा रंग जितका गडद (पक्का) होईल, तितकीच वैराग्याची खुमारी अधिक राहील आणि जितके पापाचरण होईल
आपल्या हृदयात धर्म स्थापन झाला आहे कि नाही ? धर्म स्थापन होईल, तेव्हा वैराग्य जागृत होईल. धर्माचा रंग जितका गडद (पक्का) होईल, तितकीच वैराग्याची खुमारी अधिक राहील आणि जितके पापाचरण होईल
‘शास्त्रानुसार आचरणाचे धर्म-अनुष्ठानाचे फळ हे आहे की, संसारापासून वैराग्य येईल. सत्संगाचे, शास्त्र अध्यायनाचे आणि धर्माचे फळ हेच आहे. जर वैराग्य येत नसेल, तर तुम्ही जीवनात धर्माचरण केले नाही, शास्त्रांचा पूर्ण अर्थ समजून घेतला नाही.
‘सामाजिक माध्यमांद्वारे अल्पवयीन मुलींचे चलचित्र फिरवून त्यांचा लैंगिक छळ करणार्या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी गोव्यातील विविध भागांतून कह्यात घेतले आहे.’
‘पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्याला मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला.
‘जालियनवाला बाग हत्याकांड वर्ष १९१९ मध्ये झाले. जनरल ओडवायर याच्या आज्ञेवरून जनरल डायरने निरपराध लोकांना अरूंद जागेत कोंडून अनुमाने २ सहस्र लोकांना गोळ्या घालून मारले.
मी रेल्वेने हुबळीहून भोपाळला जात होतो. त्याच रेल्वेत देहलीतील ‘जमात ए हिंद’ नावाच्या संघटनेचे केरळ आणि कर्नाटक या ठिकाणचे पुष्कळ मुसलमानही प्रवास करत होते. ती रेल्वे अधिकाधिक मुसलमानांनी भरली होती.
नवीन संसदेमध्ये स्थापन करण्यात आलेले ‘सेंगोल’ (राजदंड) हे चोल राजांचे धर्मप्रतीक आहे. संसदेमध्ये सेंगोलची स्थापना हे हिंदु राष्ट्राच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. तमिळनाडू ही योगीजनांची भूमी आहे.
प्रभु श्रीरामांनी आपल्या पित्याच्या वचनासाठी वरवर; परंतु राक्षसांचा क्षय करण्यासाठी मुख्यतः राज्य सोडून वनवास स्वीकारला. तेव्हा त्यांचे ते कृत्य महान होते.
गुरुदेवांचा संकल्प आणि साधकांची भक्ती यांमुळे देवतांची सात्त्विक चित्रे, नामजपाच्या पट्ट्या, सात्त्विक लिपी इत्यादी सनातनच्या कलाकृतींमध्ये ३० टक्क्यांहून अधिक देवतातत्त्व आले आहे. अशा अनेक कलाकृती आपल्याला सिद्ध करायच्या असून त्या समाजाची सात्त्विकता वाढवण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहेत.
‘मी चैतन्य आहे, भगवंताचा आहे, आनंदस्वरूप आहे’, त्याच्यापुढे दुःख, शोक आणि कष्ट टिकू शकत नाहीत.’