आत्‍मघातकी कोण ?

‘कसाबसा हा दुर्लभ मनुष्‍य-जन्‍म मिळवून आणि त्‍यातही, ज्‍यात श्रुति (वेद) सिद्धान्‍ताचे ज्ञान होते, असे पुरुषत्‍व मिळवून जो मूढबुद्धी आपल्‍या आत्‍म्‍याच्‍या मुक्‍तीसाठी प्रयत्न करत नाही, तो निश्‍चितच आत्‍मघातकी आहे; त्‍याने ‘असत्’वर श्रद्धा ठेवल्‍यामुळे तो स्‍वतःलाच नष्‍ट करतो.’

पुष्‍कळ सोपे आहे र्‍हास थांबवून स्‍वतःचा विकास करणे !

‘व्‍यर्थ चिंतनाचा त्‍याग करावा. व्‍यर्थ चिंतन हटवण्‍यासाठी अधूनमधून ‘ॐ’काराचे उच्‍चारण, स्‍मरण करावे. व्‍यर्थ चिंतनाने शक्‍तीचा र्‍हास होतो, विवंचना होत रहाते. त्‍यात बरीच शक्‍ती खर्च होते. भगवद़्-उच्‍चारण, स्‍मरण याने व्‍यर्थ चिंतनाचा अंत होतो.

आमची शिक्षणाची योजना चालू राहिल्यास एकाही हिंदूचे त्याच्या धर्माशी कधी प्रामाणिक नाते उरणार नाही !

लॉर्ड मेकॉले याने वडिलांना लिहिलेल्या पत्रातील भाष्य 

धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांचा महिलांच्या रक्षणाविषयीचा सोयीस्कर दुटप्पीपणा जाणा !

बलात्कारी धर्मांध मुसलमान, तर पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता होती ! या ठिकाणी चुकून आरोपी हिंदु असता, तर या राजकीय पक्षांनी त्याच वेळी आकांडतांडव केला असता ! आणि पीडिता महिलांच्या रक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्‍या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !

वीर सावरकर उवाच !

परधर्म ज्या वेळी आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागणारा असतो त्या वेळी परधर्माशी आपण सहिष्णुतेने वागणे, हा सदगुण ठरू शकतो. तथापि जो परधर्म आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागत नाही, अशा परधर्मास परधर्म सहिष्णुतेची व्याख्या लागू पडत नाही.

त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने अशी आडनावे पालटा !

‘काही जणांची आडनावे ‘गळाकाटू, ढेकणे, म्हैसधुणे, चिकटे, चकणे, चोर, चोरटे, रगतचाटे, चोरमुले, चोरे, बहिरे, दहातोंडे, पायमोडे, डोईफोडे, मानकापे, तांगतोडे’, अशी असतात.

विवेकाचे महत्त्व

‘देवीदेवता, गुरु आणि संतसुद्धा तुमची उन्‍नती तेव्‍हा करतील, जेव्‍हा तुम्‍ही आपल्‍या विवेकाचा आदर कराल. तुमच्‍याकडे विवेक असेल, तर त्‍यांचा संप्रदाय तुम्‍हाला सल्ला देऊ शकेल, मोक्ष देऊ शकत नाही.

जन्‍म-मरणापासून सोडवते, तीच खरी विद्या !

‘एकदा भोज राजाने एका रत्नपारख्‍याला बक्षीस देण्‍याची आज्ञा दिली, ‘‘मंत्री ! या रत्नपारख्‍याने हिरे पारखण्‍यात अतुल्‍य चमत्‍कार दाखवला आहे. तुम्‍हाला जे योग्‍य वाटेल, ते बक्षीस याला द्या.’’