दात बळकट होण्यासाठी आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ उपाय

सकाळी उठून दात घासून झाल्यावर चमचाभर तिळाचे तेल कोमट करून तोंडात धरून ठेवावे. तोंड लाळेने भरल्यावर ते थुंकून टाकावे. यानंतर कोमट पाण्याने चूळ भरून टाकावी. याला ‘तैल गंडूष’ असे म्हणतात. असे प्रतिदिन नियमित केल्यास दात बळकट होतात

एक निर्विवाद सत्य !

एका बाजूला पाकिस्तान, दुसर्‍या बाजूला बांगलादेश, खाली हिंदी महासागर, वर चीन, देशाच्या आत असंख्य गद्दार (देशद्रोही), हे लक्षात घेता आम्हा हिंदूंना आश्रय देण्यासाठी दुसरा कोणताही देश नाही, हे उघड सत्य आहे.

रायगडी शिवचंद्राचा अस्त !

‘आपली भूमी, राष्ट्र आणि धर्म यांवर आतंकवादी चालून येत असेल, तर त्याचा कोथळाच बाहेर काढावा, असा आदर्श आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे.’

‘लव्ह जिहाद’ हे हिंदु मुलींना न समजणारे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र ! – सौ. रती हेगडे, स्तंभलेखक आणि संशोधक

‘हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे आणि केवळ हीच मुले आपला सन्मान करण्यासह आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकतात’, असे दर्शवले जाते. प्रत्यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र आहे. त्यामुळे हिंदु मुली‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकतात.

हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत

हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.

वेब सिरीजवर सरकारने नियंत्रण ठेवून त्यासाठी ‘सेन्सॉर बोर्ड’ लागू करावा ! – सतीश कल्याणकर, माजी सदस्य, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

आज वेब सिरीज एक प्रभावी माध्यम झाले आहे. वेब सिरीज किंवा ओटीटीला (‘ओव्हर द टॉप’ – चित्रपट आदी पहाण्याचे ऑनलाईन माध्यम) कुठलीही सेन्सॉरशिप लागू केलेली नाही. सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची कार्यप्रणाली समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

या आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी पुढे येणारे अधिवक्ता, तथाकथित मानवाधिकारवाले, इस्लामी संघटना आणि हिंदूंची मानहानी करणारी प्रसारमाध्यमे या टोळीची ‘इकोसिस्टम’ हिंदूंनी समजून घेणे आवश्यक आहे, तरच या टोळीच्या विरोधात लढता येईल.

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या ‘सर’ फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते…

‘सर्वधर्मसमभाव’चा खरा अर्थ काय ?

मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही.’

स्वातंत्र्यानंतर भारतियांच्या मानसिक गुलामगिरीचे इंग्रज पत्रकाराने केलेले मार्मिक विश्लेषण

भारतातून इंग्रजी राजवट गेली, तरी ती जिवंत आहे; कारण येथे कोणत्याही प्रांतातील व्यक्ती स्वतःच्या मातृभाषेत अस्खलीतपणे बोलू शकत नाही