गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्‍या झालेल्‍या हानीचे पंचनामे न करणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘महाराष्‍ट्रात ३ दिवस पडलेल्‍या अवकाळी पावसासह गारपिटीच्‍या घटनांत वाढ झाली आहे. राज्‍यात पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. राज्‍यातील सरकार शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नावर असंवेदनशील आहे. अजूनही अनेक ठिकाणी हानीचे पंचनामे चालू करण्‍यात आलेले नाहीत.

आंब्‍याच्‍या व कडूलिंबाच्‍यापानांचे महत्त्व

इतर पानांपेक्षा आंब्‍याच्‍या पानात अधिक सात्त्विकता असल्‍यामुळे त्‍यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्‍याची क्षमता अधिक असते. गुढीच्‍या टोकाला आंब्‍याची पाने बांधली जातात.

गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी काढावयाची सात्त्विक रांगोळी

श्रीरामाचे तत्त्व आकृष्‍ट करणारी रांगोळी

पाडव्‍याच्‍या दिवशी वर्षफल ऐकण्‍याचा लाभ !

वर्षाच्‍या आरंभी त्‍या वर्षात घडणार्‍या बर्‍या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्‍यास त्‍याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्‍यवस्‍था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्‍याचा खरा लाभ असतो.

गुढीची झुकलेली स्‍थिती

गुढी थोडीशी झुकलेल्‍या स्‍थितीत ठेवल्‍याने तिची रजोगुणी ईश्‍वरी चैतन्‍याच्‍या लहरी प्रक्षेपण करण्‍याची क्षमता वाढल्‍याने जिवांना वातावरणातील चैतन्‍याचा लाभ दीर्घकाळ मिळण्‍यास साहाय्‍य होते.

तोच खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा जन्‍मदिवस !

ज्‍या दिवशी आर्य म्‍हणावणार्‍या नृपश्रेष्‍ठांनीच नव्‍हे, तर भक्‍तीपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनी सुद्धा प्रभु रामचंद्रांच्‍या त्‍या लोकाभिराम रामभद्राच्‍या साम्राज्‍य सिंहासनाला आपली भक्‍तीपूर्वक राजनिष्‍ठा सादर केली. तोच दिवस आपल्‍या खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा, हिंदू जातीचा जन्‍मदिवस ठरला !

वेब सिरीजसाठीही सेन्सॉर बोर्ड असावे, हे प्रशासनाला कळत कसे नाही ? असे सांगावे का लागते ?

सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वेब सिरीजसह वाहिन्यांवर दाखवण्यात येणार्‍या मालिका, कार्यक्रम यांच्यासाठीही सेन्सॉर बोर्ड लागू करायला हवा.

घरच्या घरी लागवड करण्याचे गांभीर्य जाणून कृतीशील होऊया !

‘जागतिक तापमान वाढ’ आणि ‘हवामानात होणारे पालट’ हे आता केवळ वर्तमानपत्रात वाचण्याचे शब्द राहिले नसून त्यांची झळ आपल्या दैनंदिन जीवनात सर्वांना जाणवू लागली आहे.

वेदनेविना हत्‍या !

भारत सरकारनेही जनतेला भेडसावणार्‍या या समस्‍येवर प्राण्‍यांसह जनतेविषयीही संवेदनशीलता दाखवून कायमस्‍वरूपी तोडगा काढणे काळाची आवश्‍यकता आहे.

प्रदूषणापासून मुक्तीसाठी हिंदु धर्मराज्याची स्थापना अपरिहार्य !

मागील काही दशकात देशामध्ये जेवढ्या काही ‘रोपे लावण्याच्या योजना’ राबवण्यात आल्या, त्या जर भ्रष्टाचाराविना झाल्या असत्या, तर आज ही पर्यावरणाची समस्याच उद्भवली नसती.